भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

मी पाहिलेला अपघात निबंध मराठी | An Accident I Saw Essay in Marathi

मित्रांनो आजच्या या लेखात आपण मी पाहिलेला अपघात या विषयावरील निबंध व मराठी प्रसंग लेखन पाहणार आहोत. हा मी पाहिलेला अपघात मराठी निबंध ( Mi pahilela apghat nibandh) तुम्ही शाळा कॉलेज मध्ये अभ्यासासाठी वापरू शकतात. व यातून योग्य कल्पना घेऊन आपला स्वतः चा निबंध देखील बनवू शकतात. तर चला सुरू करूया.

Mi pahilela apghat

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध | Mi Pahilela apghat Nibandh Marathi

एके दिवशी मला काहीतरी कामा निमित्त शहराबाहेर दुसऱ्या शहरात जायचे होते. माझ्याकडे मोटारसायकल होती. तिच्यावर बसून मी निघालो घरापासून थोड्या अंतरावर पेट्रोल पंप होते. बाइक मध्ये पेट्रोल कमी होते मी विचार केला की अगोदर पेट्रोल टाकून घेतो मग पुढील प्रवासाला निघतो. यानंतर पेट्रोल पंपावर जाऊन मी पेट्रोल भरवून घेतले. 

जसेही मी पेट्रोल भरून बाहेर पडलो. पाहतो तर काय समोरून तुफान वेगात तीन व्यक्ती एका मोटारसायकल वर बसून येत होते. आणि त्यांच्याच विरुद्ध बाजूने एक व्यक्ती ट्रॅक्टर चालवत येत होता. आणि क्षणातच मोटरसायकल आणि ट्रॅक्टर दोघे एकमेकांसमोर आले. ट्रॅक्टरस्वार ने अर्जंट ब्रेक मारला. परंतु मोटरसायकलस्वार व्यक्तींचा वेग ताब्यात आला नाही. आणि दोघांची जोरदार टक्कर झाली. एक भीषण अपघात माझ्या पाहत झाला होता.

मी माझ्या बाईक वरून उतरून तेथे पोहोचतो तेवढ्यात अनेक लोक त्यांच्या आजूबाजूला गोळा झाले होते. पोलिस आणि सरकारी रुग्णवाहिकेला सूचना देण्यात आली. दहा मिनिटांनंतर रुग्णवाहिका आली. बाईक चालवणारा व्यक्ती तर जागीच ठार झाला होता. मध्ये बसलेला व्यक्ती कापत होता. आणि मागे बसलेल्या व्यक्तीचा एक पाय फ्रॅक्चर झाला होता. मी पाहिलेला हा अपघात खूप भयानक होता. मला खूप वाईट वाटत होते. मी देवाला त्यांना जीवन दान देण्यासाठी प्रार्थना केली. रुग्णवाहिकेतून काही लोक बाहेर आले त्यांनी बाईक स्वरांना आत टाकले. व रुग्णालयात घेऊन गेले. 

त्यांना नेल्यावर रस्त्यावर खूप रक्त सांडलेले दिसत होते. ते सर्व पाहून माझे मन विचलित झाले. मी या आधी कधीही असा अपघात पहिला नव्हता. ट्रॅक्टर वरील ड्रायव्हर वर बसलेला असल्याने त्याला जास्त मार बसला नाही. परंतु त्यालाही दवाखान्यात नेण्यात आले. मी थोडा वेळ तेथे थांबलो. आता माझी बाहेर गावी जाण्याची इच्छा पूर्णपणे नाहीशी झाली होती. मी गाडीवर बसलो व हळुवार बाईक चालवत तेथूनच घरी परतलो. 

घरी आल्यावर मी विचार करू लागलो की लोक एवढ्या वेगाने गाडी का चालवत असतील बरं... त्यांच्या एका चुकीमुळे संपूर्ण कुटुंबाला दुःख सहन करावे लागते. आता त्या तिन्ही व्यक्तींच्या घरातील आई-वडील, पत्नी-मुले किती शोक व्यक्त करीत असतील. या शिवाय आपल्या देशात दररोज किती अपघात होतात या अपघातांमध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडतात, तर काही लोक कायमचे अपंग होतात. आपल्याला मिळालेले मनुष्य जीवन अतिशय अनमोल आहे. एकदा मिळालेले शरीर पुन्हा मिळत नाही. म्हणून आपण वाहतुकीचे नियम पाळून आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करायला हवे. 

जर आपल्याला कोठे जायचे असेल तर नेहमी हळुवार गतीने वाहन चालवायला हवे. कारण आपल्या जीवनापेक्षा आवश्यक कोणतेही काम नसते. कधीही दारू पिऊन आणि नशा करून वाहने चालवू नये. नेहमी डाव्या बाजूने चालायला हवे. प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की त्यानी वाहतुकीचे नियम पाळायला हवेत. याशिवाय भारत शासनाने देखील वाहतुकीचे नियम अधिक कठोर करायला हवेत. जेणेकरून कोणीही नियमांचे उल्लंघन करणार नाही.

Watch Video

तर मित्रांनो मी पाहिलेला अपघात मराठी निबंध ( Mi pahilela apghat) हा निबंध तुम्हाला कसा वाटला आम्हास कमेंट करून नक्की सांगा. मी पाहिलेला अपघात हे मराठी प्रसंग लेखन आपल्या इतर मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद

READ MORE: 

  • रस्त्याची आत्मकथा 
  • पावसाळ्यातील एक दिवस  

3 टिप्पण्या

me pahilela apghat in marathi essay

Chan nibandh hai mala khup avadla

Atishy Sundar nibandh

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

Sope Nibandh (सोपे निबंध)

Header ads widget, मी पाहिलेला अपघात- mi pahilela apghat - मराठी निबंध -the accident i saw essay in marathi- वर्णनात्मक, मी पाहिलेला अपघात | mi pahilela apghat |the accident i s aw essay in marathi |.

मी पाहिलेला अपघात

मित्रमैत्रिणींनो, आज आपण मी पाहिलेला अपघात या विषयावर निबंध बघणार आहोत.

दरवर्षीप्रमाणे वार्षिक परीक्षा संपून मला उन्हाळ्याची सुट्टी लागली होती. उन्हाळा आला की मी आई आणि बाबा आम्ही तिघे या सुट्टीत गावी जातो. मला माझे गाव खूप आवडते. आजही सकाळी लवकर आम्ही गावी जायला निघालो. माझे गाव कोकणात आहे. तिकडे जाताना घाटाघाटातून आमची गाडी जाते. मला गावी जाताना घाट सुरु झाला की खूप मज्जा येते. माझे बाबा गाडी नागमोड्या वळणावर जसजसे चालवत असतात मी ही गाडीत बसून तश्या तश्या वळणावर स्वतः ला वळवीत खेळत असतो.

आजही आम्ही गावी निघालो असताना घाट कधी सुरु होतोय त्याची मी सारखी वाट बघीत होतो. अखेर घाट सुरु झाला. घाटात रस्त्याने जाताना प्रत्येक वळणावर जागोजागी मोठ मोठे सावध करणारे फलक लावले होते की जेणेकरून गाडी चालवणारी व्यक्ती सांभाळून गाडी चालवेल आणि स्वतः सहित समोरच्या गाडीतील लोकांनाही सुरक्षित ठेऊ शकेल. प्रत्येक वळणावर गाडीचा वेग हा कमी ठेवा याची विनंती केलेली होती. मी एक एक फलक वाचत वाचत जात होतो.

घाटातील रस्त्याला खूप वाहने सतत दोन्ही बाजूने ये जा करीत असतात आणि रस्ता नागमोडी वळणाचा असल्यामुळे समोरून जर एखादे वाहन जोरात आले तर परिणामी अपघातही होऊ शकतो. माझे बाबा गाडी चालविताना खूप सांभाळून आणि सावकाश गाडी चालवितात.

रस्त्याने जाताना आम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या ये जा करताना दिसत होत्या. त्यात काही खासगी वाहने, तर काही सरकारी एसटी बसेस, आणि काही मोठे ट्रक ही होते. आमची गाडीही घाटात हळू हळू नागमोडी वळणे घेऊन जात होती आणि जवळपास घाट संपणारच होता तेवढ्यात जोरदार कसला तरी आवाज आला. इतका जोरात की कोणती तरी गाडी कुठे तरी जाऊन आधळली असे वाटले. खूप काचा फुटल्याचा आवाज झाला होता. काही लोकांचा ओरड्याचा ही आवाज आला होता.

 झालेला आवाज इतका जोरदार होता की आई बाबा आणि मी प्रचंड घाबरलो. मला धडधड सुरु झाली. आईने मला घट्ट पकडून ठेवले होते. बाबांनी ही गाडीचा वेग थोडा मंद केला होता. पुढे झालेला आवाज नेमका कसला होता तेच कळत नव्हते. हळू हळू आमची गाडी पुढे जाऊ लागली आणि समोर जे दृश्य बघितले ते खूपच भयावह होते.

घाटाच्या कडेलाच एका खाजगी गाडी आणि एका समानाच्या टेम्पोची टक्कर झाली होती. खूप मोठा अपघात झाला होता. गाडीसामोर प्रचंड गर्दी जमा झाली होती. गाडीमध्ये असलेल्या दोन व्यक्तींना खूप लागले होते आणि गाडीच्या काचा संपूर्ण तुटून गेल्या होत्या. बाबा ही आमची गाडी बाजूला लावून त्या अपघात झालेल्या लोकांची मदत करण्यासाठी पुढे धावत गेले. त्यांची विचारपूस करू लागले. काही लोक मदतयंत्रणेला व ऍम्ब्युलन्सला फोन करू लागले तर काही लोक अपघातग्रस्त व्यक्तीला पाणी पाजत होते.

माझे बाबा आणि इतर काही व्यक्तींनी त्या अपघात झालेल्या व्यक्तीच्या घरचे फोन नंबर घेऊन त्यांनाही या अपघातबद्दल शांतपणे सविस्तर माहिती देऊन घटना स्थळावर बोलाविले. टेम्पोच्या ड्राइव्हरला ही लागले होते आणि त्याचा टेम्पो हा मोठया दगडावर जाऊन धडकला होता. त्याच्या कामाच्या ठिकाणी ही फोन करून त्याच्या हया अपघातबद्दल कळविण्यात आले होते.

मी पाहिलेला हा सर्वात मोठा अपघात होता . अपघातग्रस्त व्यक्ती वेदनेने कळवळत होते, रडत होते. शेजारून जाणाऱ्या एसटी आणि इतर वाहनातील लोक वाकून बघून जात होते. त्यातील काही लोक मदतीसाठी गाडी थांबवीत होते. परंतु अपघात घाटाच्या अशा ठिकाणी झाला होता की तेथे मदतीसाठी काही यंत्रणा ताबडतोब उपलब्ध होणे शक्य वाटत नव्हते. काही वेळाने तेथे जवळपसाच तैनात असलेले पोलीस ही आले.

काही लोकांनी ऍम्ब्युलन्सची वाट न बघता इजा झालेल्या तिन्ही लोकांना आपल्या आपल्या गाडीत ठेऊन हॉस्पिटलला नेण्याचे ठरविले कारण या अपघातामुळे हळू हळू गाड्यांची गर्दी जमा होऊ लागली होती आणि या गर्दीमधून घाटातून वाट काढीत येणे ऍम्ब्युलन्सला खूपच त्रासदायक होईल आणि त्यात वेळाही खूप वाया जाईल हा विचार सर्वांनी केला. त्यांना लगेच काही लोक त्यांच्या गाड्यांमध्ये बसवून घेऊन गेले.

झालेला अपघात खूप भयानक आणि मोठा होता. दोन्ही गाड्या मोठ्यां धडकेमुळे पुढील भागातून संपूर्ण वाकड्या तिकड्या झाल्या होत्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु त्यातील दोघे जणांना या अपघातामुळे गंभीर इजा झाली होती.

एव्हाना चांगलाच काळोख पडू लागला होता आणि बाबा ही त्यांना मदत करुन पुन्हा गाडीत येऊन बसले होते. आम्हाला आता गावी पोचायला खूपच उशीर होणार होता परंतु माझ्या बाबांनी त्या अपघातग्रस्त लोकांची मदत केल्याबद्दल आज मला त्यांचा खूप अभिमान वाटत होता.

आता आम्ही हळू हळू पुढे गावाच्या दिशेने निघालो परंतु संपूर्ण रस्ता आई आणि बाबा त्या आम्ही पाहिलेल्या अपघाताबाद्दलच बोलत होते. झालेल्या मोठ्यां अपघातात चूक कोणाची होती किंवा नक्की काय घडले हे कोणी सांगू शकत नव्हते परंतु एक गोष्ट सर्वाना कळून चुकली होती की जे फलक घाटामध्ये लावले होते ते खरंच आपल्या सर्वांच्या फायद्यासाठीच असतात आणि गाडी चालवीत असताना ओव्हर टेक करण्याऐवजी आपल्या गाडीच्या गतीवर लक्ष केंद्रित केले तर आपले व आपल्याबरोबर आपण इतरांचे ही प्राण वाचवू शकतो.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

टिप्पणी पोस्ट करा, 0 टिप्पण्या.

Please do not enter any spam link into comment box.

This Blog is protected by DMCA.com

DMCA.com for Blogger blogs

  • Privacy Policy
  • Terms & Conditions

हा ब्लॉग शोधा

  • आत्मवृत्त
  • कथालेखन
  • कल्पनात्मक
  • पत्रलेखन
  • प्रश्नोत्तरे
  • माहिती
  • वर्णनात्मक
  • वैचारीक
  • व्याकरण
  • संवाद लेखन
  • सामाजिक

Popular Posts

संतांची महती- महाराष्ट्रातील संतांविषयी माहिती- Information About Saints In Maharashtra In Marathi- माहिती.

संतांची महती- महाराष्ट्रातील संतांविषयी माहिती- Information About Saints In Maharashtra In Marathi- माहिती.

कथालेखन मराठी - एकीचे बळ- Kathalekhan Marathi - Story Writing In Marathi.

कथालेखन मराठी - एकीचे बळ- Kathalekhan Marathi - Story Writing In Marathi.

पत्रलेखन मराठी - मागणी पत्र - शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र - Marathi Patralekhan - Magni Patra - Shalet Vruksharopan Karnyasathi Ropanchi Magni Karnyababat Magnipatra - Letter Writing In Marathi.

पत्रलेखन मराठी - मागणी पत्र - शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र - Marathi Patralekhan - Magni Patra - Shalet Vruksharopan Karnyasathi Ropanchi Magni Karnyababat Magnipatra - Letter Writing In Marathi.

Copyright (c) 2023 sopenibandh All Right Reseved

close

  • Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

मी पाहिलेला अपघात निबंध | Mi Pahilela Apghat Marathi Essay

मी पाहिलेला अपघात : आजकाल रस्ते अपघात खूप सामान्य झाले आहेत. जसजसे अधिक लोक वाहन विकत घेत आहेत, तसतसे रस्ते अपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. शिवाय, लोक आता अधिक निष्काळजी झाले आहेत.

बरेच लोक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये, वाहतुकीच्या विविध पद्धती आहेत. शिवाय, रस्ते अरुंद होत आहेत आणि शहरात अधिक लोकवस्ती झाली आहेत. त्यामुळे रस्ते अपघात होणारच आहेत.

तुम्ही एक वर्तमानपत्र काढा आणि त्यात तुम्हाला रस्ता अपघातांविषयी दररोज किमान एक किंवा दोन बातम्या सापडतील. त्यांच्यामुळे जीवितहानी तसेच साहित्याचे नुकसान होते.

आपण रस्त्यावर असताना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, आपण कोणत्या वाहतुकीच्या पद्धतीचे आहात हे महत्त्वाचे नाही. या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे पायी जाणारेही सुरक्षित नाहीत. दररोज लोक बातम्यांमध्ये अपघात पाहतात, नातेवाईकांकडून किंवा अगदी त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी.

मी पाहिलेला अपघात निबंध यावर मी मुलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मराठी मध्ये २००, ३००, ४००, ५०० शब्दांचा लिहिला आहे. खाली आम्ही १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १० च्या वर्गासाठी Mi Pahilela Apghat Marathi Essay वर अनेक लहान व मोठे निबंध दिले आहेत.

[printfriendly current=’yes’]

मी पाहिलेला अपघात निबंध-Mi Pahilela Apghat Marathi Essay-मी पाहिलेला अपघात प्रसंग लेखन मराठी-Mi Pahilela Apghat Marathi Prasang Lekhan

मी पाहिलेला अपघात निबंध १४० शब्द – Mi Pahilela Apghat Marathi Essay

Table of Contents

एक थंड आणि धुके असलेला दिवस होता. रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती. मी माझ्या घराच्या बाल्कनीत उभा होतो, तेव्हा अचानक मला मोठा आवाज ऐकू आला. एका कारच्या चालकाचे एका वळणावर नियंत्रण सुटले होते आणि तो विजेच्या खांबावर आदळला होता.

मी मदतीसाठी धावले. इतर अनेक लोकही धावत आले. चालक गंभीर जखमी झाला आणि आम्ही त्याला कारमधून बाहेर येण्यास मदत केली. त्याच्या कपाळावर एक मोठी इजा झाली होती आणि खूप रक्तस्त्राव झाला होता. थोड्याच वेळात त्याला दुसऱ्या कारमधून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

त्या कारमध्ये तो ड्रायव्हर एकटा होता, त्या कारचा जोरदार चक्काचूर झाला होता. रस्त्यावर रक्ताचा एक गोळा जमा झाला होता. काही वेळाने, वाहतूक पोलिसांचे एक पथक आले आणि जमावाला दूर केले. मग त्यांनी त्यांचा तपास सुरू केला.

तो एक भयानक अनुभव होता. हे इतके वेगाने घडले की माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मी अजूनही त्या अपघाताच्या आठवणीने थरथर कापतो.

मी पाहिलेला अपघात निबंध १५० शब्द – Mi Pahilela Apghat in Marathi in Short

[मुद्दे : शाळा सुटल्यानंतरचा प्रसंग – एक मोटर-सायकलवाला नियम झुगारून वाहन चालवतो – मोटर-सायकल घसरते – इतर गाड्या एकमेकांवर आदळतात – काचांचा खच – किंकाळ्या, आरडाओरड – लोकांची, पोलिसांची धाव – विसरता न येणारा अपघात.]

आमची शाळा सुटली होती. आम्ही काही मैत्रिणी गप्पा मारत घरी जात होतो. तेवढ्यात एक मोटर-सायकल झूऽऽ झूऽऽ आवाज करत झिगॉग वळणे घेत वेगाने पुढे गेली आणि..

कसे झाले, हे कळले नाही. पण मोटर-सायकल घसरली. चालवणारा माणूस दूर उडाला. मोटर-सायकलने दोन-तीन गरगर वळणे घेतली आणि ती रस्त्यातच आडवी झाली. तेवढ्यात मागून येणाऱ्या दोन गाड्या कर्कश ब्रेक दाबून थांबल्या. पण त्यांच्यामागून येणाऱ्या दोन गाड्या धडाधड एकमेकांवर आदळल्या. समोरून येणारी गाडी उभ्या असलेल्या गाडीवर आदळली.

किंकाळ्या, आरडाओरडा यांचा एकच गलका सुरू झाला. काचांचा खच पडला. लोक धावले. पोलीसही तात्काळ धावत आले. लोकांची झुंबड उडाली. वाहतूक थांबली. तेवढ्यात कुठूनतरी एक रुग्णवाहिकाही आली.

ते दृश्य आठवले की, आजही माझ्या अंगावर काटा उभा राहतो. हा अपघात मी कधीही विसरणार नाही.

मी पाहिलेला अपघात प्रसंग लेखन मराठी १८० शब्द – Mi Pahilela Apghat Marathi Prasang Lekhan

रोजच्याप्रमाणे सकाळी शाळेत जाण्यासाठी मी बाहेर पडलो होतो. माझ्याबरोबर माझा एक वर्गमित्र होता. रस्त्यावर नेहमीचीच वर्दळ होती. मित्राबरोबर मी गप्पा मारत चाललो असताना ‘कर्रऽऽ’ असा आवाज आमच्या कानी आला. बसचे ब्रेक लावल्याचा तो विलक्षण कर्कश आवाज होता. त्या राक्षसी आवाजाने माझ्या अंगाचा थरकाप उडाला.

मी चमकून समोर पाहिले तो एक दुमजली बस थडथडत उभी होती. रस्त्यावरचे लोक बसच्या दिशेने पळत होते. पाहता पाहता बघ्यांची अलोट गर्दी तेथे लोटली. बसमधील उतारू डोकावून बघत होते. मोठा अपघात झाला असणार अशी शंका माझ्या मनात आली. म्हणून मी त्या गर्दीत थोडे पुढे शिरण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या बोलण्यावरून मला समजले की, दोन छोट्या मुली बसखाली आल्या होत्या. मला आठवले की, दररोज या वेळी दोन छोट्या मुली आपल्या नर्सरी शाळेत जाण्यासाठी शाळेच्या बसची वाट पाहत उभ्या असत. त्यांचे ते हसरे, बोलके, निरागस चेहरे माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेले.

आज शाळेच्या बसच्या आधी आलेली ही बस त्यांचा घात करून बसली होती. गर्दी वाढत होती. त्या मुलींचे पालक ओक्साबोक्शी रडत होते. पोलीस गर्दी हटवण्याची पराकाष्ठा करत होते. शाळेला उशीर होईल म्हणून मी तेथून जड पावलांनी पुढे गेलो; पण ते दृश्य काही केल्या माझ्या डोळ्यांपुढून हलत नव्हते.

मी पाहिलेला अपघात निबंध लेखन मराठी २०० शब्द – Mi Pahilela Apghat Essay in Marathi Language

रोजच्याप्रमाणे सकाळी शाळेत जाण्यासाठी मी बाहेर पडलो होतो. माझ्याबरोबर माझा एक वर्गमित्र होता. रस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ होती. मित्राबरोबर मी गप्पा मारत चाललो असताना ‘कर्रऽऽ’ असा आवाज आमच्या कानी आला. बसचे ब्रेक लावल्याचा तो विलक्षण कर्कश आवाज होता. त्या राक्षसी आवाजाने माझ्या अंगाचा थरकाप उडाला.

मी चमकून समोर पाहिले तो एक बस उभी होती. रस्त्यावरचे लोक बसच्या दिशेने पळत होते. पाहता पाहता बघ्यांची अलोट गर्दी तेथे लोटली. बसमधील उतारू डोकावून बघत होते. मोठा अपघात झाला असणार अशी शंका माझ्या मनात आली. म्हणून मी त्या गर्दीत थोडे पुढे शिरण्याचा प्रयत्न केला.

लोकांच्या बोलण्यावरून मला समजले की, दोन छोट्या मुली बसखाली आल्या होत्या. मला आठवले की, दररोज या वेळी दोन छोट्या मुली आपल्या नर्सरी शाळेत जाण्यासाठी शाळेच्या बसची वाट पाहत उभ्या असत. त्यांचे ते हसरे, बोलके, निरागस चेहरे माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेले.

आज शाळेच्या बसच्या आधी आलेली ही बस त्यांचा घात करून बसली होती. गर्दी वाढत होती. त्या मुलींचे पालक खूप रडत होते. पोलीस गर्दी हटवण्याची पराकाष्ठा करत होते. शाळेला उशीर होईल म्हणून मी तेथून जड पावलांनी पुढे गेलो; पण ते दृश्य काही केल्या माझ्या डोळ्यांपुढून हलत नव्हते.

मी पाहिलेला अपघात निबंध इन मराठी २४० शब्द – Mi Pahilela Apghat Wikipedia

काल मी एक हृदयस्पर्शी अपघात पाहिला. मी काही अन्न विकत घेण्यासाठी बाजारात जात होतो आणि माझ्या विरुद्ध बाजूने एक कार येत होती. मला माहित नाही काय झाले, पण अचानक ते एका झाडावर आदळले. परंतु देवाचे आभार, चालकाला कोणतीही हानी पोहोचली नाही, एकमेव कारचे खूप नुकसान झाले.

पोलिस सांगत होते की ब्रेक लागला नाही आणि कार एका झाडावर जाऊन आदळली, ती घटना घडली तेव्हा भयंकर मोठा आवाज झाला. मी आणि आजूबाजूचे इतर लोक वेगाने धावले. प्रथम, आम्ही एका व्यक्तीला कारमधून बाहेर काढले आणि त्याला पाणी दिले आणि त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर अचानक त्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले कारण त्याला मोठी इजा झाली होती. आमच्यापैकी एकाने पोलिसांना बोलावले आणि गाडी गॅरेजमध्ये नेली.

मी ती घटना पाहिली तेव्हा दुपारची वेळ होती. कार पाहिल्यानंतर कोणालाही वाटले नसेल की कारमधील व्यक्ती अजूनही जिवंत आहे, कार किती भयानक दिसत होती. परंतु असे म्हटले जाते की जोपर्यंत आपल्याबरोबर देव आहे, तोपर्यंत कोणीही आपले नुकसान करू शकत नाही. देवाने त्याला वाचवले. मी त्याच्या कुटुंबातील सदस्यांना रुग्णालयात येऊन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बोलावले.

त्या माणसाला मदत केल्यानंतर मला समजले की, एक माणूस म्हणून ज्याला आपली गरज होती आणि मी त्याला मदत केली, त्याला मदत करणे हे माझे पहिले कर्तव्य होते.

मी त्या रात्री झोपायला गेलो, तेव्हा त्या अपघाताचे दृश्य माझ्या डोळ्यांसमोर दिसत होते, त्या रात्री मी झोपू शकलो नाही. मी अजूनही त्या पुरुषांचा आणि त्याच्या कुटुंबाचा विचार करत होतो. त्या घटनेतून मला एक सत्य कळले की आयुष्य एकदाच दिले जाते म्हणून स्वतःची आणि जीवनाची काळजी घ्या.

मी पाहिलेला अपघात मराठी २५० शब्द – Mi Pahilela Apghat Marathi Nibandh

आज शाळेत फारच उशिराने निघाले होते त्यामुळे मन फार भयभीत झाले होते. गुरुजींच्या शिक्षेच्या भीतीने पावले भरभर पडत होती अन् ती मध्येच थबकली. आधीच उशीर झालेला. त्यात रस्त्यात लोकांची भाऊगर्दी पाहुन चर्रऽ झाले. इकडे तिकडे पाहिले तर भयानक दृश्य नजरेस पडले की अंगाचा थरकाप उडावा.

ट्रक आणि सायकलची टक्कर होऊन सायकलस्वार रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे अशी पुसट बातमी ऐकायला मिळाली म्हणून खरेखोटे पहाण्यासाठी पुढे झाले. काय दिसले तिथे ? एक दहा-बारा वर्षाचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे. ट्रक ड्रायव्हर बेपत्ता आहे आणि त्या कोवळ्या मुलाची आई धाय मोकलून रडत आहे. एकुलता एक पोर तोही देवाने तिच्यापासुन हिरावून नेला, म्हणून देवाला शिव्या घालत आहे. नशिबाला दोष देत ऊर बडवून घेत आहे. वाटले, काय ही माणसं ! माणूसच माणसाचा खून करत आहे.

आजकाल वर्तमानपत्रात रोजच छापून येते अमुक ठिकाणी अपघात तमुक लोक ठार, ड्रायव्हरला अटक परंतु त्यातुन निष्पन्न काय ? बेफामपणे वाहने चालवून निष्काळजीपणा दाखवणे आणि दुसऱ्याचा नाहक बळी घेणे. मरणाऱ्याला घरी वृद्ध आईवडिल पत्नी, बालके यांची जबाबदारी असते. एका अपघाताने कितीतरी कुटूंबांची वाताहात होते कारण कर्ता पुरुषाच्या मृत्यूमुळे त्यांना काहीच पर्याय उरत नाही.

हल्ली वाहनांची संख्या वाढते आहे. वाढत्या लोकसंख्येला आळा घालूनच हे प्रकार रोखू शकतो. पण या वाढत्या लोकसंख्येमुळे माणूस माणूसकी विसरला आहे. ‘ज्याचं जळतं त्याला कळतं’ या उक्तीप्रमाणे ज्या घरात दारुण प्रसंग उद्भवेल त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. इतरांना त्यांची झळ कशी पोहोचणार ? कारण बेरोजगारी, दारिद्र्य, महागाई यातच मनुष्य भरडला जात आहे त्यामुळे चिंता आणि मानसिक संतुलन ढळून असे प्रकार घडतात.

या माणूसकीच्या कोरडेपणामुळे नातेसंबंध न राहता पैशाला महत्त्व आले आहे पैशासाठी निरपराध जीव बळी पडतात.

रस्त्यावरील अपघात बातमी लेखन ३०० शब्द – I Saw an Accident Essay in Marathi

एकदा मी सणासुदीच्या खरेदीवरून घरी परतत असताना रस्त्याच्या अपघाताची साक्ष मिळाली. मी माझ्या बहिणीसोबत होतो आणि संध्याकाळचे 6 वाजले होते. रस्त्याच्या मधोमध, आम्हाला काहीतरी भोवती गर्दी दिसली. आम्हाला खात्री नव्हती की काय घडत आहे कारण आमच्या मनात आलेला पहिला विचार असा होता की हे कदाचित दोन पुरुषांमधील भांडण आहे. मात्र, आम्ही घटनास्थळी पोहोचलो, तेव्हा आम्हाला अपघात झाल्याचे समजले.

त्यानंतर, आम्हाला संपूर्ण कथा कळली. एक माणूस रस्ता ओलांडत असताना एका ट्रकने त्याला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. तो माणूस जमिनीवर पडलेला होता आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता आणि लोक रुग्णवाहिकेसाठी हाक मारत होते. आम्ही ताबडतोब रुग्णवाहिका बोलावली पण त्यापूर्वी एका ऑटो चालकाने त्या व्यक्तीला आपल्या ऑटोमध्ये नेले आणि रुग्णालयात दाखल केले.

त्यानंतर, पोलिस आले कारण लोकांनी ड्रायव्हरला पकडले आणि त्याला मारहाण केली. पोलीस आल्यानंतर त्यांनी चालकाला पकडून घटनेबद्दल विचारले. नंतर आम्हाला कळले की चालक दारूच्या नशेत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि निवेदनासाठी रुग्णालयात गेले. सुदैवाने चालकाला धोक्याबाहेर घोषित करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्या जखमांना कपडे घातले आणि तो अजूनही शॉकमध्ये असल्याची माहिती दिली.

त्या घटनेने मला जाणवले की आपले जीवन किती मौल्यवान आहे. याव्यतिरिक्त, आम्ही ते कसे गृहीत धरतो. रस्त्याने जाताना, पायी जाताना किंवा कारने जाताना आपण सर्वांनी अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. रस्ते अपघात टाळण्यासाठी आपण उपाययोजना करू शकतो.

रस्ते अपघात प्रतिबंध

मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आपल्याला रस्ते अपघात रोखण्याची गरज आहे. दरवर्षी हजारो लोक रस्ते अपघातात आपले प्राण गमावतात. लहानपणापासूनच मुलांना वाहतुकीच्या नियमांविषयी शिकवले पाहिजे. त्यांना जीवनाचे मूल्य आणि ते त्यांचे संरक्षण कसे करता येईल हे शिकवले पाहिजे.

शिवाय, जे लोक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात त्यांच्यासाठी सरकारने अधिक कडक कायदे केले पाहिजेत. हे कायदे मोडल्याबद्दल दोषी आढळल्यास त्यांनी लोकांना दंड करावा किंवा कठोर कारवाई करावी.

त्याचप्रमाणे, ड्रायव्हिंग करताना फोनचा वापर न करता पालकांनी लहान मुलांसाठी एक आदर्श ठेवला पाहिजे. तसेच, अपघाताची शक्यता टाळण्यासाठी त्यांनी नेहमी त्यांचे हेल्मेट आणि सीटबेल्ट घालणे आवश्यक आहे.

रस्त्यावरील अपघात प्रसंग लेखन ५०० शब्द – Mi Pahilela Apghat in Marathi

तो दिवस खरोखरच भयानक होता कारण मी एका भयानक अपघाताची साक्ष देऊन घाबरलो होतो. मी माझ्या आयुष्यात पाहिलेला हा सर्वात धोकादायक अपघात होता. त्याची प्रतिमा इतकी उद्ध्वस्त, इतकी वेदनादायक आणि इतकी भयानक होती की मी जवळजवळ दोन आठवडे ती घटना विसरू शकलो नाही. मला अजूनही आठवत आहे की तो २५ डिसेंबर ख्रिसमसचा दिवस.

तो रस्ता मॉल, दुकाने, बेकरी दुकाने, आइस्क्रीम स्टोअर्स आणि खेळण्यांची दुकाने पूर्णपणे गजबजलेली होती. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आनंद घेत होता. मुले त्यांच्या पालकांसोबत खेळणी खरेदी करण्यात व्यस्त होती, मुले आणि मुली केक, पेस्ट्री, चॉकलेट, आइस्क्रीम वगैरे खाण्यात व्यस्त होते. प्रत्येक दुकान, मॉल ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी सजवलेला असतो. काही लोक चर्चला भेट देण्यासाठी जात होते. सर्व काही फक्त छान होते आणि प्रत्येकजण पूर्ण उत्साहाने दिवस साजरा करत होता पण अचानक एक भयंकर परिस्थिती घडली.

एका बेकरी दुकानाशेजारी टाटा सुमो कार उभी होती आणि कारमध्ये पाच जणांचे कुटुंब बसले होते. दोन मुले आणि तीन प्रौढ होते. लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक येत होता, ट्रकच्या चालकाचे ट्रकवरचे नियंत्रित सुटले. त्यावेळी टाटा सुमो कारने ट्रकच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. ट्रक त्या कारवर येऊन आदळला आणि मोठा अपघात झाला. दोघेही क्रॅश झाले आणि एक जोरदार टक्कर झाली.

हे फक्त एका मिनिटापेक्षा कमी वेळात घडले. कार जवळजवळ ट्रकखाली होती. मुलांसह कारमधील प्रत्येकजण मृत अवस्थेत दिसला. रस्ता गर्दीने भरलेला असल्याने काही लोक जखमीही झाले आणि त्यांना तत्काळ रुग्णालयात पाठवण्यात आले. मी भाग्यवान होतो की मी केक खरेदीसाठी एका बेकरीच्या दुकानात होतो. सुदैवाने, फक्त ट्रक चालक जिवंत होता पण जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.

हे इतके वेदनादायक होते की बचावकार्यानंतर कुटुंबातील प्रत्येक सदस्य मृत आढळला. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ट्रक लोखंडी रॉडने भरलेला होता, म्हणून जेव्हा अपघात झाला तेव्हा रॉड रस्त्यावर पडले आणि त्यामुले काही लोक गंभीर जखमी झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि जमावाला आश्वासन दिले की ट्रक चालकावर कारवाई करण्यात येईल.

मला त्या परिस्थितीची इतकी भीती वाटत होती की दोन आठवड्यांनंतरही मी त्यातून बाहेर पडू शकलो नाही. हा माझा भयानक अनुभव होता.

रस्ते अपघात कारणे व उपाय – अपघात कसे टाळावेत?

बरे वाटत नसताना कधीही गाडी चालवू नका.

दैनंदिन दिनक्रमात जेव्हा आपण कामावरून येत असतो तेव्हा आपण थकतो आणि आपल्याला झोप येत असल्याची शक्यता असते. अशावेळी आपण कधीही गाडी चालवू नये कारण गंभीर अपघाताची शक्यता वाढते. थोडा आराम करणे आणि नंतर ड्रायव्हिंग करणे किंवा टॅक्सी घेणे चांगले आहे.

दारू पिऊन गाडी चालवू नका

मद्यपान हे रस्त्यांवरील अनेक अपघातांचे मुख्य कारण आहे. सर्वप्रथम, मद्यपान करणे ही एक चांगली सवय नाही परंतु, आपण दारू पिली असेल तर अशा स्थितीत वाहन चालवू नये. कारण मद्यपान मन आणि सामान्य दिनचर्या विस्कळीत करते. जेव्हा तुम्ही मद्यधुंद असाल तेव्हा कधीही गाडी चालवू नका किंवा इतरांना कार चालवायला सांगा.

हेल्मेट/सीट बेल्ट घालण्याची खात्री करा

हा नियम सर्वात सोपा आहे आणि त्याचे खूप फायदे आहेत. यामुळे अपघात झाल्यास त्याचा परिणाम कमी होतो.

वाहन चालवताना मोबाईल फोन वापरू नका

प्रत्येकजण रस्त्यावर अगदी मोबाईलमध्ये व्यस्त दिसतो. आपण आपल्या दैनंदिन जीवनातून असंख्य लोक शोधू शकतो जे वाहन चालवताना मोबाईल फोन वापरतात. कार चालवताना आपण मोबाइलचा वापर करत असाल तर आपले स्टीयरिंगवरील नियंत्रण गमावू शकतो ज्यामुळे अपघात होतो.

कधीही जास्त गती नको

“धूम” चित्रपटाची टायटल ट्यून ऐकल्यानंतर तुम्हाला तुमची कार किंवा बाईक वेग वाढवण्याचा किती मोह होतो. कोणीही ते करू नये, कारण आपल्या सर्वांना माहित आहे की चित्रपटांमध्ये जे दाखवले जाते ते खरे नसते. म्हणून आपली कार हळू चालवा

मी पाहिलेला अपघात निबंध निष्कर्ष:

या माझ्या मी पाहिलेला अपघात निबंध किंवा Mi Pahilela Apghat Marathi Nibandh च्या समाप्तीमध्ये, मी असे म्हणू इच्छितो की अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या नियंत्रणाखाली असतात आणि काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या नियंत्रणाखाली नसतात.

तर, आपण जे करू शकतो ते करू आणि बाकीचे देवावर सोपवू. काही प्रयत्नाने मला खात्री आहे की आपण रस्ते अपघातांची संख्या कमी करू शकतो.

मला आशा आहे की तुम्हाला मी पाहिलेला अपघात प्रसंग लेखन मराठी तील हा Mi Pahilela Apghat Marathi Prasang Lekhan निबंध आवडेल.

VIDEO: मी पाहिलेला अपघात निबंध

  • माझी शाळा मराठी निबंध
  • माझा आवडता खेळ निबंध
  • माझा जिवलग मित्र मराठी निबंध 
  • माझे कुटुंब निबंध मराठी
  • शिक्षक दिन निबंध मराठी 
  • माझी शाळा निबंध मराठी लेखन
  • माझी आई निबंध मराठी
  • माझी शाळा निबंध 10 ओळी
  • मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका निबंध 10 ओळी 

प्रश्न १. आपण एखादा अपघात पाहिल्यास आपण काय कराल?

आपण नुकताच एखादा कार अपघात पाहिला असेल तर स्वतःला सुरक्षित ठेवा. आपण अपघात पाहिल्यानंतर 911 वर कॉल करण्याचा विचार करा. तुम्हाला आरामदायक वाटत असल्यास, अपघातग्रस्तांना आधार द्या. दृश्यावर रहा आणि पोलिसांना निवेदन द्या. अपघाताचा साक्षीदार म्हणून सावध रहा.

प्रश्न २. आपण अपघात कसा टाळू शकतो?

ड्रायव्हिंगबद्दल योग्य दृष्टीकोन विकसित करा. शक्य तितक्या देखरेखीखाली सराव करा. नेहमी तुमचा सेफ्टी बेल्ट घाला. अल्पवयीन मद्यपान आणि औषधांचा वापर बेकायदेशीर आहे. आपल्या प्रवाशांना मर्यादित करा. आपले रात्रीचे ड्रायव्हिंग मर्यादित करा. कार हळू आणि सुरक्षित चालवा. खराब हवामानासाठी असल्यास ट्रेनने प्रवास करा.

Leave a Reply Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

mi pahilela apghat essay in marathi | मी पाहिलेला अपघात मराठी निबंंध

mi-pahilela-apghat-essay-in-marathi

मी पाहिलेला अपघात निबंध | Mi Pahilela Apghat Marathi Essay

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेला अपघात  मराठी निबंध बघणार आहोत. वाहतुकीसाठी भारतात रस्ते फार लोकप्रिय आहेत. कारण अगदी लहान खेड्यापासून मोठ्या शहरापर्यंत सगळीकडे रस्ते आहेत. रस्त्यामुळे संपूर्ण देश जोडला गेला आहे. 

रस्त्याने जाणे येणे जसे सोयिस्कर  आहे तसेच स्वस्तही. परंतु भारतात रस्त्यांची स्थिती फार वाईट आहे. पावसाळ्यात तर ती अधिकच धोकादायक व दयनीय होऊन जाते. रस्त्यांची देखभाल आणि विकास यात भारत फारच मागासलेला आहे. रस्त्यांवरील वाहतूक खूप वाढली आहे. परंतु त्यानुसार रस्त्यांचा विकास झालेला नाही. 

परिणामी आपले रस्ते रक्तरंजित  आहेत. रोज शेकडो अपघात रस्त्यांवर होतात. त्यात भरपूर प्राणहानी व वित्तहानी होते. दरवर्षी अंदाजे ६०,००० लोकांचा रस्त्यांवरील अपघातात मृत्यू होतो. त्यापेक्षा किती तरी पटीने जास्त लोक जखमी व अपंग होतात. 

अमेरिकेच्या तुलनेत भारतात  रस्त्यांवरील अपघातांत मरणारांची संख्या २५ पट जास्त आहे. रस्त्यांवर वाहुतकीचा पडणारा ताण दिवसेंदिवस वाढतच आहे. दरवर्षी अंदाजे ८.१० % रस्त्यांवरील वाहतुकीत वाढ होत आहे. 

१९५१ मध्ये भारतात ३ लाख  मोटारी होत्या आता त्या ५४० लाख झाल्या आहेत. फक्त दिल्लीत ३ लाख वाहने असतील. वाहन-चालक वाहतुकीच्या नियमांचा भंग करतात. वाहन चांगल्या प्रकारे चालविता येत नसले तरी वाहन चालक परवाना दिला जातो. याच्याशी संबंधीत सर्व सरकारी कार्यालयांत सर्वात जास्त भ्रष्टाचार होतो.

एक अडचण ही पण आहे की  येथील रस्त्यांवर अनेक प्रकारची वाहने चालतात. उदा. ट्रक, मोटारी, बस, ट्रॅक्टर, टेम्पो, स्कूटर, सायकली, बैलगाड्या, पादचारी, घोडे, गाढवे इ. यापैकी काही जलद काही मंद तर काही अगदी हळू गतीची आहेत. गावांत शहरांत बसमध्ये गर्दी असणे ही तर सामान्य गोष्ट आहे. 

खेड्यातील लोक बसच्या टपावर  बसून प्रवास करतात. दोन चाकी वाहनांवर कधीकधी ४ जणांचे संपूर्ण कुटुंब प्रवास करते. परिणामी गंभीर स्वरूपाचे अपघात होतात आणि वाहतूक अधिकारी त्याकडे डोळे झाक करतात. वाहतुकीच्या नियमांचे नागरिकांकडून कडक पालन करवून घेत नाहीत. 

वास्तविक वाहतुकीच्या नियम  पालनाचा समावेश शाळेच्या पाठ्यक्रमातच असला पाहिजे. म्हणजे बालपणापासूनच नियमपालनाची सवय लागते. रस्त्यावरून चालावे कसे? वाहने कशी चालवातीत? वाहतुकीचे नियम कोणते इत्यादींची माहिती होते.

रस्त्यांची स्थिती तर खराब आहेच  पण त्याहीपेक्षा जास्त वाहनांची स्थिती वाईट आहे. ती जुनी व निरुपयोगी आहेत तरी त्यांचा वापर केला जातो. त्यांची वेळेवर दुरुस्ती केली जात नाही. योग्य निगा राखली जात नाही, ती खूप धूर सोडतात, ज्यामुळे प्रदूषण वाढते, व इतर वाहनाचालकांना रस्ता नीट दिसत नाही. 

एका सर्वेक्षणानुसार ५०% वाहने भारतीय  रस्त्यांवर चालण्यास निरुपयोगी आहेत. अमर्याद बोजा लादल्यामुळे, प्रवाशांना चढविण्यामुळे रस्ते व वाहने लवकर खराब होतात. रेल्वेमार्गावर पुष्कळ ठिकाणी चौक असतात पण तिथे फाटकाची सोय नसते वा देखरेख करणारा रेल्वे कर्मचारी नसतो त्यामुळे असंख्य अपघात होतात.

या सर्व कारणांमुळे भारतातील  रस्त्यांवरून प्रवास करणे खूपच धोकादायक झाले आहे. बस व ट्रक चालकांना सामान्यपणे दारूची, अमली पदार्थांची सवय असते. त्याचे सेवन करूनच ते वाहने चालवितात. शिवाय ते कमी शिकलेले व मागास जातीचे असतात. 

सतत १०/१२ तास वाहन चालवून  थकून जातात. थकल्यावर नशा करणे त्यांची सवय होते. कच्च्या, खराब रस्त्यांवर त्यांचा वाहनावरील ताबा सुटतो आणि मग अपघात होतो. दुर्घटनेनंतर ते पळून जातात. कारण त्यांच्यात मानवता, दया, करुणा, सहकार्याची भावना नसते. शिवाय वाहनात प्रथमोपचाराची पेटी नसते. 

रस्त्याच्या जवळ दवाखाना, अॅम्ब्युलन्स, क्रेन  आदींची सोय नसते. पोलिसांचा व्यवहारही असमाधानकारकच असतो. रस्त्यावरच कुठेही, कशीही वाहने उभी केली जातात. रस्त्याच्या बाजूला सार्वजनिक जागेवर दुकाने, वर्कशॉप, घरे, खानावळी असतात. त्यामुळे वाहतुकीत अडथळे येऊन अपघात होतात. 

सांडपाण्याच्या नाल्या उघड्या असतात . मेनहोलमधून घाण बाहेर येते. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडून वाहतुकीत अडथळे येतात. रस्त्यांवरील अपघातांना आळा बसावा म्हणून अल्पकालीन व दीर्घकालीन योजना बनवून त्या अमलात आणाव्यात. रस्त्यांची सुरक्षितता हा विषय शालेय अभ्यासक्रमात असावा. 

रस्त्यांमध्ये वाढ करावी, नवे रस्ते  बांधावेत, जुने दुरुस्त करावेत, त्यांची वरचेवर देखभाल करावी. वाहन चालकांना योग्य ते प्रशिक्षण दिले जावे. वेळोवेळी वाहन चालकांच्या परीक्षा घ्याव्यान. मंदगती वाहनांसाठी वेगळे रस्ते असावेत. वाहनांची गती, निगा, उपयुक्तता यांची तपासणी व्हावी. 

रस्ते व वाहतुकीच्या नियमांचे  उल्लंघन करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी. परंतु त्यासाठी संबंधित अधिकारी प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ असले पाहिजेत. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद  या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता.

निबंंध 3

' src=

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध Mi Pahilela Apghat Short Essay in Marathi

Mi Pahilela Apghat Short Essay in Marathi मी पाहिलेला अपघात मराठी निबंध लेखन आज आपण या लेखामध्ये मी पाहिलेला अपघात या विषयावर निबंध लिहिणार आहे. अपघात म्हणजे कोणाच्या नजरचुकीमुळे, नियमांचे पालन न केल्यामुळे, त्या गोष्टीविषयी ज्ञान नसताना त्याचा वापर केल्यामुळे किंवा आपण वापरत असलेल्या यंत्रामध्ये काही बिघाड झाल्यानंतर त्यातून आर्थिक किंवा मानवाच्या जीवाचे नुकसान होते त्याला अपघात म्हणतात. अपघाताचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत ते म्हणजे औद्योगिक करणामध्ये मोठ मोठ्या मशिनरी वापरल्या जातात आणि तेथे देखील अनेक अपघातात होतात तसेच वाहनांची एकमेकाला धडक लागून तसेच गाडी चालवताना इतर काही चुकांच्यामुळे भीषण अपघात होतात आणि त्याला रस्ता अपघात म्हणतात.

सध्या बगायला गेले तर रोज कोठे ना कोठे अपघात झाला आहे असे आपल्याला ऐकायला मिळते किंवा आपण रस्त्यावरून जात असताना आपल्या समोरच अपघात होतो. अपघात हा बहुतेकदा माणसांच्या चुकीमुळेच होतात जर लोकांनी लक्ष देवून आणि सर्व नियमांचे पालन करून जर गाड्या चालवल्या तर अपघाताचे प्रमाण खूप कमी होयील आणि अपघातामुळे लोकांचे जीव जाणार नाहीत. अपघात होण्यासाठी अनेक कारणे आहेत आणि त्यामधील एक सामान्य कारण म्हणजे अतिवेग.

mi pahilela apghat short essay in marathi

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध – Mi Pahilela Apghat Short Essay in Marathi

Mi pahilela apghat essay in marathi.

आपण कोठेही जाताना सरास पाहतो कि रस्त्यावरून गाडी चालवत जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा वेग हा खूप असतो आणि जर त्या व्यक्तीला अडचणीमध्ये त्याच्या गाडीचा वेग हाताळता आला नाही तर अपघात होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर गाडी चालवत असताना जर चालकाचे मन विचलित झाले तर किंवा त्याची नजरचूक झाली तर मोठे अपघात होऊ शकतात म्हणून चालकाने आपले पूर्ण लक्ष गाडी चालवण्याकडे देवून गाडी चालवली पाहिजे त्यामुळे अपघात होणार नाहीत.

तसेच गाडी चालवणारा चालक मध्यपान करून जर गाडी चालवत असेल तर भीषण अपघात हिण्याची शक्यता असते तसेच चालकाने नियमाचे पालन न करता गाडी चालवत असेल तर देखील अपघात होतात. काहीजण मोबाईल वर बोलत गाडी चालवत असतात आणि या कारणामुळे एखील बरेचसे अपघात झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आपण गाडी चालवताना सर्व नियमांचे पालन करून, तसेच आपले सर्व लक्ष गाडी चालवण्याकडे केंद्रित करून आणि थोडा वेग कमी करून गाडी चालवली तर ते खूप फायद्याचे ठरेल आणि रस्ता अपघात होणे खूप कमी होतील.  

भारतामध्ये तसेच आपण रोज येत जात असलेल्या भागामध्ये किंवा रस्त्यावर अनेक अपघात होता असतात आणि तसेच मी एक दिवस सकाळी लवकर आवरून ऑफिसला जात होते आणि मी रोज ऑफिसला बसने जात होतो पण त्या दिवशी मी माझी बाईक घेवून ऑफिसला जात होतो आणि माझे ऑफिस हे माझ्या घरापासून १० ते ११ किलो मीटर अंतरावर आहे मी बाईक मध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल घातले आणि ऑफिसला जाण्यासाठी निघालो.

मी गाडीवरून जाताना खूप कमी वेगामध्ये जात होतो आणि घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर म्हणजे मी घरापासून निम्म्यापेक्षा जास्त अंतर गाठले होते. मी ऑफिसला ज्या रस्त्याने जाते त्या रस्त्यावर खूप वर्दळ असते त्यामुळे रस्त्यावर गाड्यांचा वेग कमीच असतो. परंतु त्या दिवशी एक दुचाकी अतिशय वेगाने समोरून येत होती आणि त्याच्या दुसऱ्या बाजूने एक बस जात होती म्हणजेच मी ज्या बाजूने जात होतो.

त्याच बाजूने बस जात होती पण बस खूप पुढे होती आणि बसचा देखील वेग होता आणि दुचाकीस्वार वळण घेवून वेगाने आला होता आणि त्याला बस दिसताच त्याच्या बाईकचा वेग कंट्रोल करता आला नाही, पंरतु बस चालकाने कसा बसा वेग कमी करून बस थांबवली होती पण बाईकवाल्याला गाडीचा वेग कमी करता न आल्यामुळे तो बसवर आदळली.

हे पाहता क्षणी मी गाडी थांबवली आणि रस्त्याच्या कडेला गाडी लावून तिकडे धाव घेतली आणि मी जाऊ पर्यंत तेथे रस्त्यावरून जाणारे खूप लोक जमले होते. गाडी वेगाने बसवर आदळल्यामुळे गाडीचा बुक्का उडाला होता आणि बाईक चालवणारा जागीच ठार झाला होता आणि पाठीमागे बसलेल्या व्यक्तीचा पाय फ्रॅक्चर झाला होता तसेच त्याला डोक्याला थोडे लागले होते. तसेच हाताला देखील लागले होते आणि तो तडफडत होतातेथे असणाऱ्या काही धाडशी लोकांनी रुग्णवाहिका आणि पोलिसांना बोलावले.

हे सर्व पाहायचे माझे धाडस होते नव्हते आणि मी पहिल्यांदाच प्रत्यक्ष डोळ्यांनी अपघात पहिला होता आणि त्यावेळी मला खूप भीती वाटत होती तरी देखील मी त्या तडफडणाऱ्या व्यक्तीच्या जीवनदानासाठी देवाकडे प्रार्थना कारण होतो. तितक्यात रुग्णवाहिका आली आणि बाईक स्वारांना रुग्णवाहीकेमध्ये घातले आणि दवाखान्यामध्ये नेले. बसला काही झाले नव्हते तसेच बस चालकाला किंवा बसमधील कोणत्याच प्रव्याष्याला काही झाले नव्हते.

रस्त्यावर पडलेले रक्त स्वच्छ केले तसेच गाडीच्या पडलेल्या काचा आणि इतर पडलेले समान काढून वाहतुकीसाठी रस्ता साफ करून दिला आणि वाहतूक सुरु झाली पण अपघात बघितल्यानंतर माझे मन खूप अस्वस्थ झाले होते त्यामुळे मी ऑफिसला न जाता घरी गेलो आणि त्यावेळी घरातल्यांनी विचारले का परत आलास म्हणून त्यावेळी मी घडलेले सर्व हकीकत सांगितली. घरी बसल्यानंतर सतत तेच आठवत होते आणि तो विचार डोक्यातून जातच नव्हता आणि मनामध्ये त्याला अपघात झालेल्या व्यक्तींचा विचार येत होता कि त्यांना हे ऐकल्यावर काय वाटत असेल त्यांना किती दुख झाले असेल तसेच पाय फ्रॅक्चर झालेला व्यक्ती बरा असेल का अशी अनेक प्रश्न मनामध्ये येत होते.

तसेच त्या दिवशी रात्री या सर्व विचाराने झोप देखील लागली नव्हती पण सकाळी ऑफिस ला जायचे होते कारण मी त्या दिवशी अपघात पाहिल्यामुळे मन अस्वस्थ झाल्यामुळे ऑफिस चुकवले होते. मी त्या जागेवरून जाताना मला त्या अपघाताची रोज आठवण होत होती असे १० ते १५ दिवस झाले आणि जस जसे दिवस सरत गेले तस तशी माझ्या मनातील भीती निघून गेली.

पण मला समजत नाही कि लोक येवढ्या वेगाने गाडी का चालवतात ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येईल आणि त्यामुळे आपल्या कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळतील. ज्यांना कुटुंबाची आणि आपल्या जीवाची काळजी आहे त्यांनी कृपाकरून गाडी चालवताना संपूर्ण लक्ष देवून, वेगावर नियंत्रण ठेवून आणि नियमांचे पालन करून चालवावी तसेच गाडी चालवणाऱ्या सर्व लोकांनी गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवून आणि नियमांचे पालन करून गाडी चालवली तर होणारे भीषण अपघात टळतील.

सरकार देखील रस्त्यावर होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच रस्ता सुरक्षा उपाय केले आहेत ते म्हणजे ट्रॅफिक पोलीस यंत्रणा, तसेच अरुण आणि नागमोडी वळणावर दिशादर्शवणारे किंवा पुढच्या धोक्याबद्दल माहिती देणारे बोर्ड, ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा, एकाच वेळी अगदी सहजपाने दोन वाहने जातील असा लांब रस्ता तसेच रस्ता उंच असेल तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला कठडे असावे. अश्या प्रकारे वेगवेगळे उपाय करून भारत सरकार रस्ता अपघात कमी करण्याचे प्रयत्न करत आहे त्याला लोकांनी देखील चांगला प्रतिसाद देवून अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत करावी.

आम्ही दिलेल्या mi pahilela apghat short essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मी पाहिलेला अपघात मराठी निबंध लेखन बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या mi pahilela apghat essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Mi pahilela apghat nibandh in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये mi pahilela apghat essay in marathi short Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

Educational मराठी

  • DISCLAIMER | अस्वीकरण
  • PRIVACY POLICY | गोपनीयता धोरण
  • प्रकल्प
  • बातमी लेखन
  • शैक्षणिक माहिती
  • अनुक्रमणिका
  • माहिती

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध | Mi pahilela apghat marathi nibandh

मी पाहिलेला अपघात.

               मार्च महिन्यातील एका दिवसाची घटना आहे. सकाळची वेळ होती. सगळे लोक आपापल्या कामांमध्ये व्यस्त होते. मी परीक्षेचा अभ्यस करण्यात मग्न होतो.

मी पाहिलेला अपघात प्रसंग लेखन मराठी निबंध /  मी पाहिलेला अपघात निबंध इन मराठी /  Mi pahilela apghat Marathi essay /  Mi pahilela apghat

               इतक्यातच अचानक ‘आग...आग... वाचवा ... वाचवा...., असा जोर जोरात ओरडण्याचा आवाज माझ्या कानावर आला. मी घराच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहीलेतर, समोरच्या घरामध्ये आग लागली होती.उंचच उंच आगीचे लोट उठत होते. आगीचा तो भडका बघून काळजात धस्स होत होत. धुराचे ढग आकाशात जात होते. सकाळी हवेचा जोर जरा जास्तच असल्याने आग अधिकच भडकत चालली होती. आगीची बातमी कळताच आसपासच्या परिसरातील लॉक आग विझवण्यासाठी धावून आले. कोणी बादलीने आगीवर पाणी फेकत होते तर कोणी वाळू टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करत होता. आत्ता पोलिस सुद्धा घटनासाठली दाखल झाले होते,   पोलिसांनी लोकांच्या गर्दीला तेथून बाजूला केले.

तेवढ्यातच सायरन चा आवाज करत अग्निशमन दलाची आग विझावणारी गाडी आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी लागेचः आपले काम सूरु केले. त्यांनी भडकत्या आगीवर आपणयाचा जोराचा फवारा मारायला सुरुवात केली. अग्निशमन दलाचे दोन जवान अग्निशमन गाडीच्या शिडीच्या सहय्याने आग लागलेल्या घरामध्ये कसेबसे आत गेले आणि लगेच दोन मुल आणि एका बेशुद्ध महिलेला बाहेर घेऊन आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीमध्ये अडकलेल्या घरातील इतरही लोकांचे जीव वाचवले.

               काही लोक आगीमध्ये जास्त प्रमाणात भाजले गेले होत. त्यांना लगेच दवाखान्यात घेऊन जाणे गरजेचे होते. रुग्णवाहिकेद्वारे त्यांना दवाखान्यात पोहोचवले गेले.

               इतक्यातच ‘धडाम’ असा मोठा आवाज करत आग लागलेल्या घराचा एक भाग कोसळला. घरातील माणसांचे नशीब बलवत्तर की अग्निशमन दलाच्या जवनंनी सगळ्या लोकांना घराबाहेर काढले होते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु लाखोंची संपत्त्ती जळून खाक झाली.

               अपघातग्रस्त घरात राहणारे लोक जड अंतकरणाने जळत असलेल्या आपल्या घराकडे पाहत होते. ते आपल्या नशिबाला दोष देत होते. ते विचार करत होते की आत्ता त्यांचे काय होईल? ते पुन्हा कशी काय गृहस्थी उभी करणार?

               हा अपघात पाहून माझे मन भयभीत झाले होते. हा अपघात होऊन दोन महिन्र होऊन गेले आहेत, पण आगीचे लोट आणि काळ्याकुट्ट धुराचे लोट ते भयानक दृश्य आजही माझ्या डोळ्यांसमोर दिसते.

हा तुमच्या मित्र मैत्रीणींसोबत देखील हा निबंध शेअर करा.

विद्यार्थी मित्रांनो हा निबंध लिहिती असताना खालील मुद्यांना अनुसरून निबंधाचे लेखन करा.

  [मुद्दे:

परीक्षेची तयारी

आगीचे दृश्य

आग नियंत्रणात येणे

आगीचे कारण

अपघाताचा मनावर पडलेला प्रभाव

शेवट.]

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध लेखन Mi pahilela apghat in Marathi nibandh Mi pahilela apghat in Marathi language in short

Post a comment.

Nibandh shala

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध mi pahilela apghat marathi nibandh

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध mi pahilela apghat marathi nibandh :- दैनंदिन जीवनात असे अनेक प्रसंग, अनुभव, घटना घडत असतात ज्या की दीर्घकाळ स्मरणात राहतात. त्यात काही चांगल्या गोष्टी, चांगले अनुभव असतात तर काही भयानक प्रसंग देखील असतात. अशा घटना नेहमी दीर्घकाळ लक्षात राहतात.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला मी पाहिलेला अपघात मराठी निबंध mi pahilela apghat marathi nibandh या विषयावर निबंध लिहिलेला आहे. या निबंध मार्फत मी पाहिलेला अपघात याचे वर्णन केलेले आहे. हा निबंध शालेय विद्यार्थ्यासाठी खूप उपयुक्त आहे.

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध mi pahilela apghat marathi nibandh ( ७००+ शब्दात )

Mi pahilela apghat marathi nibandh

मानवी आयुष्यात वावरत असताना डोळ्यासमोर काही असे भयानक प्रसंग घडतात की जे पाहिल्यानंतर मन अगदी सुन्न होते. असे भयानक प्रसंग कधीही विसरत नाहीत, ते नेहमी आठवत राहतात. माझ्याही आयुष्यात असाच एक भयानक प्रसंग घडला होता. तो मी पाहिलेला अपघात mi pahilela apghat marathi nibandh या विषयामध्ये मांडत आहे.

मी आणि माझा मित्र सुधीर आम्ही दोघे नेहमीप्रमाणे शाळेत निघालो होतो. सकाळची वेळ होती त्यामुळे सर्व ठिकाणी शांतता होती. आमच्या शाळेत जाण्यासाठी आम्हाला एक राष्ट्रीय महामार्ग ओलांडून पलीकडे जावे लागते. त्यामुळे तो रस्ता ओलांडतात आम्ही नेहमी काळजी घेतो. शिवाय आम्हाला घरून देखील रस्ता सावकाश ओलांडण्यासाठी सूचना मिळतात.

त्या दिवशी नेहमीप्रमाणे आम्ही दोघे रस्त्याच्या कडेला थांबून रस्ता ओलांडत होतो. पण तेवढ्यात ट्रॅफिक सिग्नल सुरू, दिवा हिरवा झाला. त्यामुळे पुन्हा रस्त्यावरील रहदारी सुरू झाली. आम्ही दोघे रस्त्याच्या कडेला थांबून सिग्नल लाल होण्याची वाट पाहत होतो.

Also read : जल हेच जीवन आहे / जल हैं तो कल हैं मराठी निबंध

तेवढ्यात कर्र….. असा जोरात ब्रेकचा आवाज आला. आम्ही दोघेही मी आणि माझा मित्र काय झाले म्हणून त्या रोडकडे पाहत होतो. त्या ब्रेकचं आवाज एवढा कर्कश होता की माझ्या मनात धडधडायला लागले. मला वाटले नक्कीच काहीतरी वाईट घडले.

तो आवाज एका बसचा होता. एक बाईक आणि बसचा जोरदार अपघात झाला होता. पश्चिमेकडून दोन व्यक्ती बाईकवर खूप जोरात येत होते आणि त्यांच्याच दिशेने एक बस देखील येत होती. पण अचानक बसचे ब्रेक फेल झाले. बसचालकाचा ताबा सुटला आणि बस अगदी वेगाने त्या बाईक स्वारांना जाऊन धडकली.

त्यामुळे सर्व लोक त्या ब्रेकच्या आवाजाच्या दिशेने धावली. अपघात स्थळी लोकांची तोबा गर्दी जमली. आम्हीही त्या दिशेने धावलो. लोकांची गर्दी सारत आम्ही अपघात स्थळी आलो. त्याठिकाणी बस आणि एका मोटारसायकल चा भीषण अपघात झालेला होता.

हा अपघात एवढा भयानक होता की त्यात एका बाईक स्वाराचा जागीच मृत्यू झाला. दुसरा देखील गंभीर जखमी झाला होता. बसच्या चाकाखाली मोटारसायकल आल्यामुळे ती अगदी चकणाचुर झालेली होती. बसचे देखील समोरचे तोंड आणि काच फुटले होते. बस समोर अगदी रक्ताचा सडा सांडला होता.

सुदैवाने बसमध्ये जास्त प्रवासी नव्हते. बसचालक आणि बसमधील दोन प्रवासी यांना देखील खूप सारे लागले होते. त्यातील एकाचे डोके फुटून बसमध्ये पूर्ण रक्त सांडत होते. पण कुणीही त्या जखमी व्यक्तींना हाथ लावायला तयार नव्हते.

त्यातीलच काही लोकांनी पोलीस आणि रुग्णवाहिका यांना फोन लावून बोलावून घेतले. पण रुग्णवाहिका आणि पोलीस यायला वेळ लागत होता. त्यातील एकाची तब्येत एवढी गंबिर होती की त्याला तत्काळ दवाखान्यात दाखल करणे गरजेचे होते. त्याच्या डोक्याला मार लागल्याने खूप रुक्त सांडत होते. पण कुणीही त्यांना हाथ देखील लावत नव्हते. सर्वजण कडेने थांबून तमाशा बघत होते.

तेवढ्यात दोन युवकांनी त्या व्यक्तीला उचलले आणि एका रिक्षात बसवून दवाखान्यात घेऊन गेले. तेवढ्यात पोलिसांची गाडी आली आणि त्या मागोमाग रुग्णवाहिका देखील आली. रुग्ण सेवकांनी अपघात ग्रस्त व्यक्तींना रुग्णवाहिकेत टाकून त्यांना दवाखान्यात दाखल केले.

पोलिसांनी घटना स्थळीचा पंचनामा केला. रस्त्यावर पडलेली मोटारसायकल आणि बस बाजूला केली आणि वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला. तो पर्यंत वाहतुकीची खूप कोंडी झालेली होती. वाहतूक सुरुळीत वाहायला अर्धा तास लागला.

आम्ही दोघे तिथेच होतो. शाळेला खूप उशीर झालेला होता. तो भीषण अपघात पाहिल्यानंतर मला खूप भीती वाटत होती. भीतीने माझे अंग थरथर कापत होते. त्यामुळे आम्ही शाळेत न जाता सावकाश रस्ता ओलांडून घराच्या दिशेने निघालो.

मात्र तो प्रसंग डोळ्या समोरून जाता जात नव्हता. त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येत होता. त्यामुळे मला आणखीनच भीती वाटत होती. आम्ही वेगाने घरी गेलो.

Also read : माझे आवडते शिक्षक मराठी निबंध

मी घरी गेल्यानंतर आई बाबांना घडलेला पूर्ण प्रसंग सांगितला. आईने माझे कान फुंकले आणि माझी समजूत काढली. मला हातपाय धुवून आराम करायला सांगितले. मात्र मला राहून राहून तोच प्रसंग आठवत होता. त्या गंभीर असलेल्या व्यक्तीचे काय झाले असावे ? तो वाचला असावा की…? अशा प्रश्नांनी माझ्या मनात थैमान घातले होते.

तो प्रसंग अगदी माझ्या मनावर कोरला गेला होता. तो माझ्या आयुष्यातील पहिला मी पाहिलेला अपघात (mi pahilela apghat marathi nibandh) होता. आजही तो अपघात माझ्या जश्यास तसा लक्षात आहे.

टीप : विद्यार्थि मित्रांनो ! या पोस्टमध्ये मी तुम्हाला मी पाहिलेला अपघात मराठी निबंध mi pahilela apghat marathi nibandh या विषयावर निबंध लिहून दिलेला आहे. हा निबंध तुम्ही पहिली पासून ते दहावी पर्यंत कोणत्याही वर्गासाठी वापरू शकता.

मी पाहिलेला अपघात mi pahilela apghat marathi nibandh तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, धन्यवाद…!

हे निबंध देखील अवश्य वाचा :

  • सूर्य उगवला नाही तर…मराठी निबंध
  • पुस्तकाचे आत्मवृत्त मराठी निबंध
  • मी शिक्षक झालो तर…मराठी निबंध
  • माझा आवडता पक्षी – मोर मराठी निबंध

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

उपकार मराठी

मी पाहिलेला अपघात mi pahilela apghat in marathi nibandh.

me pahilela apghat in marathi essay

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

संपर्क फॉर्म.

मी पाहिलेला निसर्ग निबंध मराठी । Mi Pahilela Nisarg essay in marathi

मी पाहिलेला निसर्ग निबंध मराठी । Mi Pahilela Nisarg essay in marathi

नमस्कार मित्रांनो ! आपले मराठी मित्र या वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे या वेबसाईटवर तुम्हाला विविध निबंध वाचायला मिळतील.

आजच्या पोस्टमध्ये आम्ही ” मी पाहिलेला निसर्ग निबंध मराठी । Mi Pahilela Nisarg essay in marathi “ या विषयावर निबंध घेऊन आलोत.

आम्हाला खात्री आहे की, या वेबसाईट वरील सर्व निबंध वाचून आपणास नक्कीच आनंद मिळेल.

आमच्या घरात प्रवासाची आवड सर्वांनाच आहे. त्यातल्या त्यात निसर्गरम्य ठिकाण पाणी हे अधिकच आवडते. मी आणि ठिकाणाचा प्रवास केला परंतु त्यातील बनाने सागर मराठी गाणं खूप आवडले. निसर्ग हा माणसाचा मित्र आहे. आणि या निसर्ग मुळेच आपण सर्वास सुखद असे जीवन जगत आहोत.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळ्याचे दिवस चालू होते संपूर्ण सृष्टी निसर्गरम्य आणि सुखात दिसत होती.  झाडे, डोंगर, दर्या यांनी जणू हिरव्या रंगाचे शाल पांघरली होती.

हळूहळू ढगांचे पडद्याआडून सुर्यनारायण वर येत होता. हे दृश्य जणु हिरव्या साडीला केशरी रंगाची छानसी किनार असल्याप्रमाणे दिसत होते. या सुंदर निसर्गाचे वर्णन करण्यासाठी शब्द पुरणार नाही.

हे निसर्गाचे सुंदर दर्शन बघून आई-बाबांनी दोन ते तीन दिवस वर्षा सहलीला जाण्याचे ठरविले. त्यासाठी सर्वजण कुठल्या ठिकाणी फिरायला  जायचे याच्यावर विचार करत असताना बाबा म्हणाले,  कोकणातील गुहागर जवळील देवराई  पहायची  आणि  थोडेसे समुद्रकिनारा भटकायचा. बाबांचा विचारायला आणि मला खूप आवडला.

एका अतिशय निसर्गरम्य ठिकाण आम्ही पहायला जाणार होतो या विचाराने मी अधिकच आनंदित होतो. कोकणासाठी जाण्याचा आमचा प्रवास नक्की झाला. काही कोकण प्रवास रेल्वेने तर काही बसने तर काही पायी चालून जायचा होता. कोकणातील निसर्गरम्य दिशेने आमचा प्रवास सुरू झाला.

श्रावण महिना सरत होता आणि निसर्ग अधिकच खुलून येत होता अशा परिस्थितीमध्ये कोकणाचा निसर्ग पाहण्याचा आनंद हा वेगळाच होता. आकाशात ढगांचा  विरळ पडदा निर्माण झाला. आणि बघता बघता पावसाच्या अवखळ सरी धरतीवर कोसळू लागल्या. कोकणाचा सुंदर निसर्ग आणि त्यात श्रावणातील सरी हे दृष्य अद्भुत होते.

अशा या निसर्गरम्य पावसाचा आनंद घेत आम्ही चिपळूण  गुहागर ला कधी पोहोचले कळालेच नाही. त्या दिवशीचा मुक्काम आम्ही चिपळून येथेच केला. दुसऱ्या दिवशी आई-बाबा आणि मी देवराई पाहण्यासाठी निघालो. गप्पा मारत आजूबाजूचा निसर्ग पाहत आम्ही वाटाड्याच्या मागे मागे चालत होतो.

तेवढ्यात वाटाड्या म्हणाला, ” ही बघा देवराई, म्हणजेच शहरी भाषा मध्ये आला वृक्षवृद असे म्हणतात.”

ते दृश्य पाहताच माझ्या तोंडातून बापरे! असा शब्द निघाला. किती झाडे ते माझ्या जीवनामध्ये एकत्रित एवढे झाडे मी कधीही पाहिली नव्हती. ते दृश्य बघून मी जागच्या जागी  डोळे विस्फारून पाहात होते.

खरं तर हा देवराई चा दृश्य मनाला मोहीत  करणारा होता. हे दृश्य पाहून मी निसर्गाच्या अधिकच प्रेमात पडलो. समोर हिरवेगार दृश्य  पाहूनच याला वृक्षवृंद म्हणणे सुद्धा चुकीचे ठरेल कारण  राणाच्या कित्येक पट येथे वृक्ष होते. कमीत कमी चारशे पाचशे तरी झाडे असतील.

देवराई हिरवीगार आणि झाडांनी गच्च भरलेली आहेत. प्रत्येक झाडाची उंची हे सामान आणि त्याच्या वृक्ष संभारा  मुळे  सूर्यप्रकाश थोपवून धरला होता. झाडांची सावली जमिनीवर जशी जाई कोरल्या सारखी दिसते.

देवराईत फक्त झाडेच नसून फणस, आंबा, पपई, साग, पिंपळ, वड, अशा विविध प्रकारची झाडे पाहायला मिळतात. काही वडाच्या झाडाला तर पारंब्या जमिनीत घुसून त्यापासून नवीन रुक्ष तयार झालेली आहेत. तर खूप अशा प्रकारच्या झाडांवर अनेक प्रकारच्या वेली वेटाळा घातलेल्या दिसते. ही देवराई कमीत कमी शंभर वर्षापेक्षा अधिक काळ जुनी असेल.

देवराईचे सुंदर निसर्गरम्य दर्शन झाल्यानंतर पुन्हा घराकडे येताना मन जडावले. शब्द जणू मुके झाले आणि पावले जागेला थांबली. निसर्गाच्या सहवासात ऊन मानवी मनावर जणू प्रदूषणाचा राज्यावर असाच माझा हाल झालेलं होतं.

आज पर्यंत मी पाहिलेला  निसर्ग ठिकाणांपैकी कोकणातील हा प्रवास अधिकच निसर्गरम्य आणि मनाला शांत करणारा ठरला.

तर मित्रांनो ! ” मी पाहिलेला निसर्ग निबंध मराठी । Mi Pahilela Nisarg essay in marathi “ वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना आवश्य शेअर करा.

” मी पाहिलेला निसर्ग निबंध मराठी । Mi Pahilela Nisarg essay in marathi “   त्यामध्ये आमच्याकडून काही पॉईंट राहिले असतील तर कमेंट करून नक्की कळवा.

ये निबंध देखील अवश्य वाचा :-

  • निरक्षरता एक शाप मराठी निबंध
  • मोबाईल शाप की वरदान निबंध मराठी
  • अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध
  • माझे आवडते कार्टून निबंध मराठी
  • महापुरावर निबंध मराठी

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

मी पाहिलेला रेल्वे अपघात मराठी निबंध Mi Pahilela Railway Apghat Marathi Essay

Mi Pahilela Railway Apghat Marathi Essay : जरी हे संपूर्ण जीवन आनंद आणि दु: खाचा एक अनोखा खेळ आहे, परंतु काही घटनांनी हा खेळ अत्यंत रोमांचक बनविला आहे. अशीच एक घटना माझ्या आयुष्यात गेल्या वर्षी घडली, जिच्या आठवणीने मला अजूनही त्रास देत आहे.

मी पाहिलेला रेल्वे अपघात मराठी निबंध Mi Pahilela Railway Apghat Marathi Essay

अपघाताचे दृश्य

दिवाळीच्या सुट्टीसाठी मी माझ्या मामाबरोबर अहमदाबादला जात होतो. बर्‍याच सूचना देत पालकांनी मला मुंबई सेंट्रलहून पाठवले. आमच्या आरक्षित डब्यात पुरुष, महिला आणि मुले सर्व प्रकारचे प्रवासी होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रवासाचा आनंद होता. काही प्रवासी गप्पागोष्टी करत होते, काही प्रवासी वृत्तपत्रे किंवा पुस्तके वाचण्यात मग्न होते. गाडी धक-धक्-धक करत पटरीवर धावत होती. हळूहळू अंधाराचे साम्राज्य वाढत होते. अचानक एक मोठा धक्का बसला. मी माझ्या जागेवरुन खाली पडलो. संपूर्ण डब्यात प्रवासी, बॅग, सामानाचे बंडल,  पाण्याच्या बाटल्या वगैरे खाली पडू लागल्या. कोणाचे डोके बेंचवर आदळले तर कोणी खाली पडले. संपूर्ण डब्यात भूकंप आल्यासारखे झाले!

प्रवाशांची स्थिती

गाडी थांबली. तीव्र शांततेत रडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज फुटू लागला. सुदैवाने मला कोणतीही विशेष दुखापत झाली नव्हती, बर्‍याच प्रवाशांची प्रकृती गंभीर होती. एखाद्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले होते, कोणाच्या हाताला फ्रॅक्चर झाले होते तर कुणी सामान अंगावर कोसळल्याने जखमी झाले होते. महिला आणि मुले ओरडत होती. ओरडण्याने आजूबाजूचे वातावरण बिघडत होते. मी अनेक प्रवाश्यांचे सांत्वन केले. झालेल्या प्रकाराने सर्वांना आश्चर्यचकित केले आणि काळजीत टाकले होते.

अपघाताचे कारण

कळलं की पालघर स्थानकाच्या आधी ट्रॅक बदलत असताना आमच्या गाडीने समोरून येणाऱ्या वेगवान ट्रेनला धडक दिली. त्या धडकेत पुढचे दोन डबे दूर फेकले गेले. आमचा डबा मागे असल्याने सुदैवाने आम्ही बचावलो. ट्रॅकच्या दोन्ही बाजूंना गोंधळ उडाला. पोलिस व सुरक्षा कर्मचारी अडचणीत असलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी आले.

प्रवाशांना मदत

सुरक्षित प्रवाशांसाठी एक बस येऊन थांबली आणि त्यांना त्या बसमध्ये बसून पालघर स्थानकात जमा होण्याचे आदेश देण्यात आले. बसमध्ये बसतांना मी पाहिले की तेथे रुग्णवाहिकांची रांग होती आणि डॉक्टरांची टीम आली होती. जखमींची वेदनादायक विव्हळ वातावरणात पसरत होती आणि मृतदेहांची संख्या वाढत होती.

भीतीदायक आठवणी

त्यानंतर मी दुसर्‍या दिवशी पुढच्या ट्रेनने अहमदाबादला पोहोचलो. मामा-मामीला वर्तमानपत्रात झालेल्या अपघाताची बातमी वाचून काळजी वाटत होती, पण मला सुरक्षित पाहून त्यांच्या आनंदाला सीमाच राहिली नाही. पण बरेच दिवस त्या भयानक अपघाताचे संपूर्ण दृश्य माझ्या डोळ्यासमोर फिरत राहिले.

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • Saksharta che mahatva Essay | Saksharta che mahatva Nibandh | साक्षरतेचे महत्व निबंध मराठी.
  • My Favorite Fruit Essay Mango: The King of Fruits | माझे आवडते फळ आंबा मराठी निबंध
  • Maze avadte thikan Essay In Marathi | My favorite tourist spot | माझे आवडते पर्यटन स्थळ निबंध मराठी
  • माझे आवडते फूल गुलाब मराठी निबंध | Maze Avadte Ful Gulab Marathi Nibandh | My Favorite…

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

marathiessay.com

नमस्कार वाचक बंधूंनो माझे नाव आनंद मिसाळ व मी या ब्लॉगच्या/वेबसाईटच्या माध्यमातून मराठी निबंध पोहचवतो आणि तुम्ही माझ्या वेबसाईट वर आल्या बद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद...

Search This Blog

मी पाहिलेला अपघात निबंध [me pahilela apghat nibhandh in marathi].

me pahilela apghat in marathi essay

0 टिप्पण्या

कोणतीही स्पॅम कमेंट घेणार नाही.

Social Media Icons

गैरवर्तनाची तक्रार करा, footer menu widget.

  • Privacy policy
  • Terms condition
  • मुखपृष्ठ
  • रविवार
  • माझी शाळा
  • आईसाहेब
  • संगणक
  • शेतकरी

संपर्क फॉर्म

Subscribe to email.

Subscribe to Newsletter to get our latest updates.

Popular Posts

माझे आवडते पुस्तक - श्यामची आई  मराठी निबंध (majhe Aavadte pustak Marathi nibhandh)

माझे आवडते पुस्तक - श्यामची आई मराठी निबंध (majhe Aavadte pustak Marathi nibhandh)

वाचन एक उत्तम छंद किंवा वाचाल तर वाचाल | Vachal Tar Vachal | Marathi essay |

वाचन एक उत्तम छंद किंवा वाचाल तर वाचाल | Vachal Tar Vachal | Marathi essay |

स्वच्छ भारत--सुंदर भारत (swachh bharat sundar bharat marathi nibhandh writing)

स्वच्छ भारत--सुंदर भारत (swachh bharat sundar bharat marathi nibhandh writing)

IMAGES

  1. मी पाहिलेला अपघात मराठी निबंध Mi Pahilela Apghat Marathi Essay

    me pahilela apghat in marathi essay

  2. Mi Pahilela Apghat Essay in Marathi

    me pahilela apghat in marathi essay

  3. मी पाहिलेला अपघात मराठी निबंध लेखन

    me pahilela apghat in marathi essay

  4. मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध

    me pahilela apghat in marathi essay

  5. Me Pahilele Swapn Marathi essay

    me pahilela apghat in marathi essay

  6. मी पाहिलेला अपघात mi pahilela apghat in marathi nibandh

    me pahilela apghat in marathi essay

VIDEO

  1. मी पाहिलेला अपघात मराठी निबंध| essay on mi pahilela apghat|Marathieassy#मराठी #marathi#प्रसंगलेखन

  2. मी पाहिलेली जत्रा निबंध मराठी भाषेत

  3. मराठी निबंध मी पाहिलेला गौरव सोहळा / Marathi composition me pahilela Gaurav ssohla

  4. #मराठी #निबंध मी पाहिलेला अपघात मराठी निबंध

  5. शाळेचा पहिला दिवस निबंध मराठी/shalecha pahila divas nibandh marathi

  6. कविता : 38

COMMENTS

  1. मी पाहिलेला अपघात निबंध मराठी

    मी पाहिलेला अपघात मराठी निबंध | Mi Pahilela apghat Nibandh Marathi (400 शब्द) एके दिवशी मला काहीतरी कामा निमित्त शहराबाहेर दुसऱ्या शहरात जायचे होते.

  2. मी पाहिलेला अपघात- Mi Pahilela Apghat

    मी पाहिलेला अपघात- Mi Pahilela Apghat - मराठी निबंध -The Accident I saw Essay In Marathi- वर्णनात्मक Shubh मे ०३, २०२१

  3. मी पाहिलेला अपघात निबंध

    खाली आम्ही १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९ आणि १० च्या वर्गासाठी Mi Pahilela Apghat Marathi Essay वर अनेक लहान व मोठे निबंध दिले आहेत.

  4. मी पाहिलेला अपघात निबंध

    मी पाहिलेला अपघात निबंध | Mi Pahilela Apghat Marathi Essay. कडक उन्हाळा चे दिवस चालू होते. त्यामध्ये अचानक पाऊस पडला आणि सर्व वातावरण शांत आणि थंड झाले ...

  5. mi pahilela apghat essay in marathi

    mi pahilela apghat essay in marathi | मी पाहिलेला अपघात मराठी निबंंध नमस्कार मित्र ...

  6. मी पाहिलेला अपघात मराठी निबंध Mi Pahilela Apghat Short Essay in Marathi

    Mi Pahilela Apghat Short Essay in Marathi मी पाहिलेला अपघात मराठी निबंध लेखन आज आपण या लेखामध्ये मी पाहिलेला अपघात या विषयावर निबंध लिहिणार आहे. अपघात म्हणजे

  7. मी पाहिलेला अपघात मराठी निबंध Mi Pahilela Apghat Marathi Essay

    मी पाहिलेला अपघात मराठी निबंध Mi Pahilela Apghat Marathi Essay आगीचे दृश्य . मीही पळत सुटलो. तिथलं दृश्य पाहून मला धक्का बसला. परिसरातील प्रत्येकजण ...

  8. Mi pahilela apghat marathi nibandh

    मी पाहिलेला अपघात प्रसंग लेखन मराठी निबंध / मी पाहिलेला अपघात निबंध इन मराठी / Mi pahilela apghat Marathi essay / Mi pahilela apghat

  9. मी पाहिलेला अपघात मराठी निबंध mi pahilela apghat marathi nibandh

    तो माझ्या आयुष्यातील पहिला मी पाहिलेला अपघात (mi pahilela apghat marathi nibandh) होता. आजही तो अपघात माझ्या जश्यास तसा लक्षात आहे. टीप : विद्यार्थि ...

  10. मी पाहिलेला रेल्वेचा अपघात

    Mi Pahilela Railwaycha Apghat Essay In Marathi नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज इथे मी माझ्या वाचकांनी सुचविलेला मी पाहिलेला रेल्वेचा अपघात हा

  11. मी पाहिलेला अपघात ….. मराठी निबंध Mi Pahilela Apghat Marathi Essay

    Mi Pahilela Apghat Marathi Essay मी पाहिलेला अपघात हा निबंध मला माझ्या एका वाचकांनी लिहायला सांगितला आहेत तर मी त्यांच्या सेवेसाठी हा निबंध लिहित आहेत .

  12. मी पाहिलेला किल्ला मराठी निबंध Mi Pahilela Killa Marathi Essay

    Mi Pahilela Killa Marathi Essay: मागच्या दिवाळीच्या सुट्टीत मी माझ्या काही मित्रांसह सहलींचे नियोजन केले होते. यावेळी आम्ही काही ऐतिहासिक ठिकाण पहायचे ठरवले आणि ...

  13. Essay on Mi pahilela Apghat in marathi||मी पाहिलेला अपघात

    Essay on Mi pahilela Apghat in|| पाहिलेला अपiddeovideo highlight मी पाहिलेला अपघात ...

  14. मी पाहिलेला अपघात निबंध, Mi Pahilela Apghat Nibandh Marathi

    मी पाहिलेला अपघात निबंध मराठी, mi pahilela apghat nibandh Marathi. मी पाहिलेला अपघात निबंध मराठी हा लेख सर्व वर्गांतील उपयोगी आहे.

  15. मी पाहिलेला अपघात वर मराठी निबंध Mi Pahilela Apghat Marathi Nibandh

    मी पाहिलेला अपघात वर मराठी निबंध Mi Pahilela Apghat Marathi Nibandh. या अपघाताने माझ्यावर कायमची छाप सोडली. मी जीवनाबद्दल खूप काही शिकलो आणि प्रत्येक ...

  16. मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ मराठी निबंध । Mi Pahilela Prekshaniya Sthal

    आजच्या पोस्टमध्ये आम्ही " मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ मराठी निबंध । Mi Pahilela Prekshaniya Sthal Essay in Marathi " या विषयावर निबंध घेऊन आलोत.

  17. मी पाहिलेले शेत मराठी निबंध

    प्रिय विद्यार्थी मित्र आणि वाचक मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे मला कमेंट करू नक्की सांगा. तुमच्या मनातील आनंददायक ...

  18. मी पाहिलेला अपघात mi pahilela apghat in marathi nibandh

    मी पाहिलेला अपघात मराठी निबंध,mi pahile la apghat marathi nibandh ,marathi nibandh, marathi essay . ... मी पाहिलेला अपघात mi pahilela apghat in marathi nibandh

  19. मी पाहिलेला निसर्ग निबंध मराठी । Mi Pahilela Nisarg essay in marathi

    मी पाहिलेला निसर्ग निबंध मराठी । Mi Pahilela Nisarg essay in marathi. आमच्या घरात प्रवासाची आवड सर्वांनाच आहे. त्यातल्या त्यात निसर्गरम्य ठिकाण पाणी हे ...

  20. मी पाहिलेला रेल्वे अपघात मराठी निबंध Mi Pahilela Railway Apghat Marathi

    Mi Pahilela Railway Apghat Marathi Essay: जरी हे संपूर्ण जीवन आनंद आणि दु: खाचा एक अनोखा खेळ आहे, परंतु काही घटनांनी हा खेळ अत्यंत रोमांचक बनविला आहे. अशीच एक घटना माझ्या ...

  21. मी पाहिलेला अपघात मराठी निबंध लेखन

    Me Pahilela Apghat Marathi Nibhandh, मी पाहिलेला अपघात मराठी निबंध लेखन, मी पाहिलेला अपघात निबंध ...

  22. मी पाहिलेला अपघात निबंध [me pahilela apghat nibhandh in Marathi]

    मी पाहिलेला अपघात निबंध [me pahilela apghat nibhandh in Marathi] by Anand Misal • ऑक्टोबर २२, २०२३ 0

  23. मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ मराठी निबंध

    मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ मराठी निबंध | Mi Pahilela Prekshaniya Sthal Essay In Marathi#मी_पाहिलेले ...